amar kale

जलजीवन मिशन अंतर्गत निधी उपलब्ध करुन दया व कंत्राटदारांच्या आत्महत्या थांबवा

खासदार अमर काळे यांची केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील हयांचेकडे मागणी. केंद्र व राज्य शासनाचे निधीतून महाराष्ट्र राज्यात जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली. हयात अनेक लहान कंत्राटदार व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याने नोकरी लागत नसल्याने कंत्राटदारीचा व्यवसाय सुरु केला. नविन व्यवसाय असल्याने उसनवारीचे व्याजाने किंवा थोडयाफार अल्पशा पैशाची जुळवाजुळव करुन काम सुरु केले. साहित्य उधारीवर निधीचा…

Read More

NIPER परीक्षेत भारतात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनीच्या यशाकडे शासनाचा दुर्लक्ष!

वर्धा: संजय गिरी (हिंगणघाट तालुका प्रतिनिधी) वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील मोझरी शेकापूर येथील विद्यार्थिनी कु. स्नेहा दीपक काळे हिने राष्ट्रीय पातळीवरील NIPER (National Institute of Pharmaceutical Education and Research) परीक्षेत पहिल्या व दुसऱ्या फेरीत तब्बल ९८% गुण मिळवत भारतामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्नेहा सध्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील जगदंबा फार्मसी कॉलेज येथे शिक्षण घेत…

Read More

वर्धा-हिंगणघाट मार्गावर अपघात; बस व ट्रेलरची जोरदार धडक – १२ जखमी

दिनांक 26 जुलै २०२५ वर्धा-हिंगणघाट मार्गावरील धोत्रा चौरस्ता येथे एक गंभीर अपघात घडला. वर्धा येथून हिंगणघाटकडे जाणारी प्रवासी बस आणि पेट्रोल पंपावरून निघणाऱ्या ट्रेलर यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात बसचालक गंभीर जखमी झाला असून, १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले…

Read More
eknath shinde in wardha

आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम

                                            – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Ø उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते मोतिबिंदू विरहीत वर्धा अभियानाचे उद्घाटन Ø 18 आरोग्य उपकेंद्र, 50 खाटांच्या क्रिटीकल केअर ब्लॅाक ईमारतीचे भूमिपूजन Ø अभियानाच्या पहिल्याच शिबिराला रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद वर्धा, दि.22 (जिमाका) : मोतिबिंदूचे प्रमाण वाढले आहे. पुर्वी साठ सत्तर वर्षाच्या नागरिकांना मोतिबिंदू व्हायचा, आता पन्नास वर्षाच्या व्यक्तींना देखील हा आजार होतो. या आजाराच्या शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आणि…

Read More

पुणे ते बेळगाव, नागपूरसाठी चार नवीन वंदे भारत ट्रेन! प्रवाशांसाठी खुशखबर

पुणे | 21 जुलै 2025: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने पुणे येथून चार नवीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या लवकरच बेळगाव, नागपूर, अहमदाबाद आणि हैदराबाद या प्रमुख शहरांसाठी धावणार आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, या गाड्यांचे वेळापत्रक आणि पूर्ण तपशील पुढील काही आठवड्यांत जाहीर केला जाईल. यामुळे प्रवाशांचा प्रवास…

Read More

श्री संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ वर्धा व्दारा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व जेष्ठ नागरिकांचा सत्कार समारोह संपन्न

वर्धाः गत 40 वर्षापासून संघटनाचे काम करीत आहे, समाजाचे संघटन वाढवायचे असेल तर सामुहीक प्रयत्न गरजचे आहे,  यासाठी व्यासपीठावरील सर्वांनी समाजाचे संघटन वाढविण्याकरित प्रयत्न करणे गरजेचे आहे,  सर्व गुणवंताचे व जेष्ठ नागरिकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा,  समाजात काम करताना समाजरूण फेडण्याचे अनेक प्रकार आहेत,त्यात गुणवंतांनी, ज्ञानवंतांनी, भाग्यवंतांनी आणि कष्टक-यांनी आपले ज्ञान, अपार कष्ट, मेहनत, चिकाटी व प्रामाणीकपणा या जोरावर जे यश प्राप्त केलेले असते ते…

Read More

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव 

 ५ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक वर्धा , दि. 21 :  पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंया परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडले सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेचा अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,…

Read More

पुण्यात डॉ. अपर्णा हम्बर्डे यांचा शैक्षणिक क्षेत्रातील विशेष गौरव

दिनांक: २० जुलै २०२५स्थळ: पुणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त, “अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट” च्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आणि गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, उद्योग, क्रीडा, साहित्य व अन्य क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.याच निमित्ताने डॉ….

Read More

मोतिबिंदू विरहीत अभियान : जिल्ह्यात 2 लाख रुग्णांची होणार मोफत तपासणी

वर्धा, दि.18 : मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत एक पाऊल मोतिबिंदू विरहीत वर्धा जिल्हा हे अभियान पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र तपासणी शिबिर घेतले जात आहे. या शिबिरांमध्ये तब्बल 2 लाखावर रुग्णांची तपासणी व 5 हजार रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ दि.22 जुलै रोजी…

Read More